Maharashtra Jobs : कृषि व पदुम विभाग मंत्रालय मुंबई येथे रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती नोकरी ठिकाण मुंबई आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2022 आहे. (Recruitment)
कृषि व पदुम विभाग मंत्रालय मुंबई (Mumbai) येथे तज्ञ सेवानिवृत्त अधिकारी या पदासाठी रिक्त जागा भरली जाणार असून,यासाठीची शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. तर यासाठीचे नोकरीचे ठिकाण मुंबई हे आहे.
दरम्यान, यासाठीची अर्ज पद्धती ही ऑफलाईन स्वरूपाची आहे. तर यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2022 ही आहे. दरम्यान, अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – www.maharashtra.gov.in ला भेट द्यावी.
सदर पदांकरीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अर्जासोबत आवश्यक दस्तऐवज प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे.
सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
अर्ज करण्याची तारीख 28 नोव्हेंबर 2022 आहे.